पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लेकीं साठी ची स्वप्न बदलू लागली

इमेज
       सावित्रीबाईनीं मुलीं साठी शिक्षणाची दार उघडली  1848 मधे.त्या नंतर तर आजपावेतो बरीच दार आपल्या साठी उघडली गेलीत . ति उघडण्याचा वेग खुपच हळु आहे खरतर. म्हणजे बघा 170/171वर्ष झालीत या घटनेला . पण सगळ्याच मुलींना अजुनही त्यांच्या स्वत:च्या विकासा साठी त्यांना हव ते शिकायची परवानगी नाही. इतकच काय पण सगळ्याच मुलींना अजुनही शिक्षणाच्या संधी उपलब्ध नाहीत .      सगळेच बदल सामाजिक उतरंडी नुसार म्हणजे उच्चवर्गा कडून खालच्या स्थरातिल नागरिकां मधे घडुन येतानां दिसुन येतात.       मग ते सोहळे साजरे करण असो ,खानपानाच्या सवई असोत,फॅशन असो किंवा परिवर्तन असो .    आपल्या देशात पौराणिक काळा पासुनच स्त्रिया शिकत पण त्या विशिष्ट वर्गातल्याच.आजच्या सारख सर्वांसाठी शिक्षण नव्हत.मग त्या स्त्रिया असोत कि अजुन कुठल्या दृष्टीने खालच्या दर्जाचा ठरवला गेलेला सामाजातिल एक घटक.      एकलव्य आणि कर्ण यांच्या वर या बाबतित झालेला अन्याय सर्वश्रृत आहे.      नंतर राजे महाराजांच्या काळात पण बरयाच राजकन्या शिकल्यात . तरी जसा ...